बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की – डॉ. दिनकर खरात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, दि. १५ एप्रिल : “बदल हेच सत्य, असा सिद्धांत गौतम बुद्धांनी दिला. याच सिंद्धांतावर माझे आजवरचे आयुष्य आहे. आयुष्यातील प्रत्येक वळणाला बदल म्हणून स्वीकारले आणि नवे शिकत, आत्मसात करत गेलो. म्हणूनच वाटते की, बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते,” असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. दिनकर खरात यांनी व्यक्त … Continue reading बदल हेच सत्य मानून वाटचाल केल्यास यश नक्की – डॉ. दिनकर खरात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed