धक्कादायक! तीन शाळकरी मुलांचा ओढ्यात बुडून मृत्यू; गावावर पसरली शोककळा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, जालना, दि. २५ मार्च : परतूर तालुक्यातील आष्टीजवळील संकनपुरी येथील ओढ्यात काल ३ शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संकनपुरी येथे सायंकाळी चूल पेटली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अजय रघुनाथ टेकाळे (वय १३), करण बाळासाहेब नाचण (१०) आणि उमेश बाबासाहेब नाचण (१०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू … Continue reading धक्कादायक! तीन शाळकरी मुलांचा ओढ्यात बुडून मृत्यू; गावावर पसरली शोककळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed