राज्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासी वाड्या पाड्यावर राहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी राज्य महिला आयोग न्याय देणार – रुपलीताई चाकणकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नंदुरबार, दि. १० फेब्रुवारी :  ज्या ग्रामपंचायत मध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्य यांचे पद रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनी केली आहे.  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याच्या उपस्थितीत आज नंदुरबार जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महिला आयोगाशी निगडित तक्रारींचे निराकरण जन … Continue reading राज्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासी वाड्या पाड्यावर राहणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी राज्य महिला आयोग न्याय देणार – रुपलीताई चाकणकर