राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा ! : नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २८ डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. गांधी भवन येथे पत्रकार … Continue reading राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा ! : नाना पटोले