बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर दि ८: मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाला या जिल्ह्यातील काही नागरिकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज याचा निकाल जाहीर करण्यात आला असुन या संबंधी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च नायालयाने फेटाळली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आज … Continue reading बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाले-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे