राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करु! : नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात अतिवृष्टीनंतर परतीच्या पावसानेही शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान शेतक-यांना तात्काळ मदत केली नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही! मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस … Continue reading राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करु! : नाना पटोले