मुंबई पोलिसांना आता १५ लाखात मालकीची घरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ३१ ऑगस्ट : मुंबईत वरळी, नायगाव, डीलाईल रोड याठिकाणी पोलिसांना त्यांची नोकरी असेपर्यंत राहण्यासाठी निवासी चाळी मुंबई विकास विभागाने दिल्या होत्या. पोलीस कर्मचारी निवृत्त झाला की घरे शासनाला परत करावी लागत. त्यामुळे आयुष्यभर पोलीस सेवा केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बेघर व्हावे लागे. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की काही एक रक्कम घेऊन … Continue reading मुंबई पोलिसांना आता १५ लाखात मालकीची घरे