श्रमजीवीने केले आरोग्य व्यवस्थेचे ‘पोस्टमार्टेम’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उसगाव, दि. ६ जून :  ठाणे, पालघर, नाशिकच नव्हे तर राज्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः मरणपंथाला आली आहे, गरिबांना उपचराचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार देण्याचे बंधन असलेल्या शासकीय रुग्णालय संस्थाच व्हेंटिलेटरवर गेल्याची स्थिती आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोवीस मे रोजी एकाच वेळी एकाच दिवशी ठाणे पालघर नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र … Continue reading श्रमजीवीने केले आरोग्य व्यवस्थेचे ‘पोस्टमार्टेम’