ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे,  सरकारने यांना वेळीच ठेचल पाहिजे – राज ठाकरे यांचा हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. २३ सप्टेंबर – एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर … Continue reading ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे,  सरकारने यांना वेळीच ठेचल पाहिजे – राज ठाकरे यांचा हल्लाबोल