धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  लातूर, दि. २४ मे : लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केदारपूर गावात घडली आहे. लग्नात आलेल्या २०० हून अधिक वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाली आहे. केदारपूर गावात एक लग्नसोहळा पार पडला. यात लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्नात जेवणं महाग पडलं आहे. जेवण झाल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागल्याने … Continue reading धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा