श्रमजीवीच्या आक्रोश मोर्चा आधीच घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई, दि. २८ फेब्रुवारी : ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी गरिबांच्या प्रलंबित मागण्या घेऊन श्रमजीवी संघटनेने ‘आक्रोश मोर्चाचे‘ आयोजन केले होते. १ मार्च रोजी श्रमजीवी संघटनेच्या ठाणे ते विधानभवन आयोजीत आक्रोश मोर्चाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दखल घेत आज दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवनात श्रमजीवी संघटना पदाधिकऱ्यांसोबत बैठक घेतली. … Continue reading श्रमजीवीच्या आक्रोश मोर्चा आधीच घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल