“महामार्गावर टोल वसुल होतात पण रस्त्याच्या देखभालीकडे केले जाते दुर्लक्ष”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २२ ऑगस्ट :  महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही … Continue reading “महामार्गावर टोल वसुल होतात पण रस्त्याच्या देखभालीकडे केले जाते दुर्लक्ष”