“महामार्गावर टोल वसुल होतात पण रस्त्याच्या देखभालीकडे केले जाते दुर्लक्ष”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. २२ ऑगस्ट : महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही … Continue reading “महामार्गावर टोल वसुल होतात पण रस्त्याच्या देखभालीकडे केले जाते दुर्लक्ष”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed