शेतकऱ्यांनी जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मरायचे..? गडचिरोलीकरांचा संतप्त सवाल..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ३० ऑगस्ट : गडचिरोली तालुक्यातल्या चुरचुरा गावात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत घडली आहे. पार्वताबाई नारायण चौधरी (५५) रा. चुरचुरा, असे मृत महिलेचे नाव आहे. दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असून नागरिकांमध्ये अतिशय दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे … Continue reading शेतकऱ्यांनी जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मरायचे..? गडचिरोलीकरांचा संतप्त सवाल..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed