लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , चंद्रपूर दि,१८ : देशाला लुटण्याचे, संविधान आणि कायदे बदलण्याचे धोरण सत्ताधारी व उद्योगपती मिळून करत आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन होत आहे. ३९ कायदे संपवून ग्रामसभा व लोकशाहीविरोधी ४ नवीन कायदे कंपण्या व पैशाची गुंतवणूक करणा-यांसाठी सरकारने आणले. याविरुद्ध लढा देणा-यांना विकासविरोधी, अर्बन नक्षल ठरवले जात आहेत. जल-जंगल-जमीन बचावासाठी देशभर जनआंदोलने … Continue reading बिबी येथे दिव्यग्राम – २०२३ महोत्सव : मेधा पाटकर यांना जीवनगौरव, सारंग बोबडे यांना सेवार्थ पुरस्कार प्रदान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed