आता आंबेडकरवाद नव्याने सांगण्याची गरज – डॉ. बबन जोगदंड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड दि, २३ में :- वामनदादांनी पायी प्रवास करून गाण्यांच्या माध्यमातून समाजात आंबेडकरवाद रुजविला. काही लोक बाबासाहेब म्हटलं की प्रसंगी जीव द्यायला तयार होतात तर काही आंबेडकरी विचारांपासून कोसो दूर आहेत. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरी पायवाटेवर प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. आज आंबेडकरी युवक धम्म चळवळीपासून, आंबेडकरी … Continue reading आता आंबेडकरवाद नव्याने सांगण्याची गरज – डॉ. बबन जोगदंड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed