दुष्काळी क्षेत्रात 2100 पपईचे झाडापासून घेतले 22 लाखाचे उत्पादन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रविकुमार मडावार, माळशिरस 23 सप्टेंबर :- माळशिरस तालुक्यातील दुष्काळी पट्टा असणाऱ्या कन्हेर गावामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याने चक्क पपईची 2100 झाडे फुलवली. यातून या शेतकऱ्याला साधारण 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे दुष्काळी पट्ट्यात असूनही शेतकऱ्याने पारंपारिक शेतीतून पिकवलेल्या पपईला कलकत्ता आणि चेन्नई येथून मोठी मागणी आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या … Continue reading दुष्काळी क्षेत्रात 2100 पपईचे झाडापासून घेतले 22 लाखाचे उत्पादन..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed