अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन तात्काळ आर्थिक मदत करा.. विश्वनाथ पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई दि. ३ डिसेंबर : राज्यात होणारा सततचा अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे गेली पाच वर्ष दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेला शेतकरी आता हतबल, हताश व उध्वस्त झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांबाबत शासनाची उदासीन भूमिका चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई … Continue reading अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन तात्काळ आर्थिक मदत करा.. विश्वनाथ पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.