लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई दि. ३ डिसेंबर : राज्यात होणारा सततचा अवकाळी पाऊस आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे गेली पाच वर्ष दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेला शेतकरी आता हतबल, हताश व उध्वस्त झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांबाबत शासनाची उदासीन भूमिका चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई … Continue reading अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन तात्काळ आर्थिक मदत करा.. विश्वनाथ पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed