अन् वेळेतच पोहोचल्याने अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशीम, दि. २६ फेब्रुवारी : शासन मुलीचे विवाहाचे वय २१ वर्ष करण्याच्या विचारात असतांना सद्या असलेला १८ वर्षे वयाचा निकषही पायदळी तुडवत वाशिम जिल्ह्यात मोठ्या थाटात बालविवाह संपन्न होत आहेत हे भयाण वास्तव आहे. अल्पवयीन मुलीच्या लग्नाच्या प्रयत्नामुळे बालविवाह समस्येचे गांभीर्य वाशीम जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. खरं तर बालविवाह होऊ नये, यासाठी शासनाचे … Continue reading अन् वेळेतच पोहोचल्याने अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed