आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयभीम चित्रपटात मांडलेल्या कथेत पोलिस यंत्रणेचे मांडलेले भयाण वास्तवाची प्रचीती वसईत पाहायला मिळाली आहे. पालघर, दि. २३ नोव्हेंबर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव करणाऱ्या आदिवासी महिला आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी कामाकरिता आले असता त्या आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना … Continue reading आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण!