यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्तम निवडणूक व्यवस्थापन शक्य : प्रो. रजनीश कुमार शुक्ल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा, दि. १९ मे : यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्तम निवडणूक व्यवस्थापन शक्य आहे. असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी केले. ते १८ मे रोजी प्रादेशिक केंद्र प्रयागराजतर्फे निवडणूक व्यवस्थापनात माध्यम संशोधनाची भूमिका या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणुन बोलत होते. ते म्हणाले … Continue reading यांत्रिकीकरणाऐवजी मानवीकरणावर भर दिल्यास उत्तम निवडणूक व्यवस्थापन शक्य : प्रो. रजनीश कुमार शुक्ल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed