राज्यातील महाविद्यालयासंदर्भात मोठा निर्णय, सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, ५ जानेवारी :  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) विद्यार्थ्यांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेज १५ जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी घोषणा केली आहे. उदय सामंत … Continue reading राज्यातील महाविद्यालयासंदर्भात मोठा निर्णय, सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद