आदिवासी एकता परिषद तर्फे घरपट्टी वाटपाचा कार्यक्रम सपन्न ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, १६, ऑगस्ट :- भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली परंतु डोंगर दऱ्या – खोऱ्यात, पाड्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाची जनता आजही विकासापासून वंचित राहीलेली आहेत . वसई तालुक्यामधे एका बाजूला शहराचा झपाट्याने विकास होत असताना पाड्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला आजही मुलभूत सुविधा पोहचत नाहीत. हे फार मोठे दुर्दैव आहे. यासाठी आदिवासी … Continue reading आदिवासी एकता परिषद तर्फे घरपट्टी वाटपाचा कार्यक्रम सपन्न ..