आदिवासी एकता परिषद तर्फे घरपट्टी वाटपाचा कार्यक्रम सपन्न ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, १६, ऑगस्ट :- भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली परंतु डोंगर दऱ्या – खोऱ्यात, पाड्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाची जनता आजही विकासापासून वंचित राहीलेली आहेत . वसई तालुक्यामधे एका बाजूला शहराचा झपाट्याने विकास होत असताना पाड्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला आजही मुलभूत सुविधा पोहचत नाहीत. हे फार मोठे दुर्दैव आहे. यासाठी आदिवासी … Continue reading आदिवासी एकता परिषद तर्फे घरपट्टी वाटपाचा कार्यक्रम सपन्न ..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed