अखेर शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयात नेलेल्या धानाची खरेदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  आरमोरी, दि. १४ जुलै : यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते त्यातच खरीप हंगामामध्ये खरेदी केलेल्या माल अद्यापही प्रशासनाने उचल न केल्यामुळे खरेदी विक्री सहकारी संस्थेला गोडाऊन ची कमतरता भासू लागली आहे दरम्यान धान विक्री करण्याची मुदत फक्त दोन ते तीन दिवसावर येऊन ठेपली असल्याने शेतकऱ्यांचा घरी पडून … Continue reading अखेर शेतकऱ्यांनी तहशिल कार्यालयात नेलेल्या धानाची खरेदी