माध्यमांचे एकांगीकडे वाटचाल!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बल्लारपूर, दि. ९ जानेवारी : “पत्रकारितेला आलेलं व्यावसायिक रूप हे खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी घातक ठरलं आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा तरच खरंच पत्रकारितेला न्याय मिळेल. तो छंद म्हणून जोपासावा. मात्र, अलीकडे त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ती एकांगी होत चालली आहेत. हे लोकशाहीसाठी घातक आहे.” असे साहित्यिक … Continue reading माध्यमांचे एकांगीकडे वाटचाल!