राज्यात डिसेंबरपूर्वी ५२०० जागांवर होणार पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना यावेळी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती करणार असून त्यानंतर 7 … Continue reading राज्यात डिसेंबरपूर्वी ५२०० जागांवर होणार पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed