दक्षिण गडचिरोली मधील अतिवृष्टीमुळे तलावांची दयनीय अवस्था .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 12,ऑक्टोबर :- दक्षिण गडचिरोली मध्ये अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा अशा अतिदुर्गम समजल्या जाण्याऱ्या भागात पाच तालुक्यांचा समावेश होतो. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील बहुतांश तलावांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या भागातील माजी मालगुजारी (मामा) तलाव व वनतलाव यांचे बांध फुटलेले असून त्यामुळे साठवणूक … Continue reading दक्षिण गडचिरोली मधील अतिवृष्टीमुळे तलावांची दयनीय अवस्था .
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed