महाराष्ट्रातील सेमीकंडक्टर कारखाना गेला गुजरातेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 13, सप्टेंबर :- महाराष्ट्रातील एक- एक कारखाने गुजरातेत नेले जात आहेत. आणि एक प्रकारे मुंबई- महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात आहे. असा आरोप केंद्र सरकारवर होत असतानाच ( चीप ) सेमीकंडक्टर निर्मितीचा सरकारी कारखाना सुद्धा आता केंद्र सरकार गुजरातेत नेत असल्याचा आरोप शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट द्वारे केला आहे. … Continue reading महाराष्ट्रातील सेमीकंडक्टर कारखाना गेला गुजरातेत.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed