“त्या” तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक, दि. २८ डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद जवळ असलेल्या पाटाच्या पाण्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तिन्ही मुलांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या मखमलाबाद पेठ लिंक रोडवरील तुळजाभवानी नगर येथे ही घटना घडली आहे. निलेश मुळे (१४), प्रमोद जाधव (१३), सिद्धू धोत्रे (१३) … Continue reading “त्या” तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू