वीस माकडे अडकले ‘त्या’ पाण्यातील झाडावर अन् वनविभाग मात्र झोपेतच
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यात दहा तारखेला दर्यापूर तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी झाली होती. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले होते. अनेक शेतात तुडुंब पाणी साचले होते. तसेच नदी-नाले एक झाले होते. त्यातच सांमदा सौंदळी प्रकल्प सुद्धा पाण्याने तुडुंब भरला आहे. त्या प्रकल्पामध्ये चिंचेच्या झाडावर वीस ते बावीस माकडे अडकल्याचे आज समजले आहे. आणि … Continue reading वीस माकडे अडकले ‘त्या’ पाण्यातील झाडावर अन् वनविभाग मात्र झोपेतच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed