शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती, दोन शेतकरी आत्महत्यांनी हादरले वर्धा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा 18 ऑगस्ट :- वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जे पेरले ते उगवले पण अतिवृष्टीमूळे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरच उगवलेले पिकच पाण्यात बुडाले. त्यामुळे वर्ध्यात निराश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भिवापूर येथील शेतकऱ्याने रात्री छतावर चढून सळखीला दोरखंड बांधला आणि गडफास घेत छतावरून उडी मारली आहे तर दुसऱ्या घटनेत वर्धा … Continue reading शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती, दोन शेतकरी आत्महत्यांनी हादरले वर्धा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed