केंद्र सरकार नवं विधेयक मांडणार… इंधन दरवाढीनंतर आता वीजबिलंही महागणार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  एकंदर नवीन वीज विधेयक आल्यानंतर ग्राहकांना मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. विजेचा वापर काटेकोरपणे करण्याचं तंत्र ग्राहकांना आत्मसात करावं लागणार असून, आतासारखी विजेची उधळपट्टी करणं यापुढे शक्य होणार नाही. यामुळे विजेचा गैरवापर रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.   वृत्तसंस्था, २५ नोव्हेंबर: सरकारने नवीन वीजबिलाचा मसुदा तयार केला आहे. २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या … Continue reading केंद्र सरकार नवं विधेयक मांडणार… इंधन दरवाढीनंतर आता वीजबिलंही महागणार?