बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता करावी : मिलिंद खोंड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली, दि. ६ जानेवारी : आजची पत्रकारिता ही गतिमान झाली असल्याने बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता केली पाहिजे. सोशल मीडियामुळे आजच्या पत्रकारितेसमोर मोठे आव्हान असले तरी सोशल मीडियाचा पत्रकारांनी योग्य वापर करुन समाजाचे प्रश्न मांडले पाहिजे असे मत राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अहेरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड यांनी व्यक्त … Continue reading बदलत्या काळासोबत पत्रकारांनी विविध कौशल्ये आत्मसात करून पत्रकारिता करावी : मिलिंद खोंड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed