दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार प्रयत्न – माजी आ. दिपकदादा आत्राम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली, दि. १७ मार्च: नगरपंचायतमध्ये घवघवीत यश संपादन झाल्याने नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी माजी आ. दीपक आत्राम एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष भेटी देत आहेत. सध्या ग्रामीण भागात नागरिकांच्या समस्येकडे अपेक्षेप्रमाणे कोणीही लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिक माजी आ. दिपकदादा आत्राम यांना भेट देऊन समस्येचे निराकरण करण्याची विनंती करीत असल्याने … Continue reading दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार प्रयत्न – माजी आ. दिपकदादा आत्राम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed