पवारांनी पावसात भिजून सरकार आणले आता जनतेचा घाम काढत आहेत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा, दि. १५ एप्रिल : वर्ध्याच्या आर्वी मतदार संघात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मोठ्या संख्येने झालेला पक्षप्रवेश हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. आर्वीचे आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झालाय. यावेळी बोलताना माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शरद पवार म्हणतात पावसात भिजले … Continue reading पवारांनी पावसात भिजून सरकार आणले आता जनतेचा घाम काढत आहेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed