दहावी-बारावी परीक्षांच्या निकाल पुन्हा शिक्षकांच्या बहिष्कारामुळे लांबणीवर?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई 23 एप्रिल : राज्यात बोर्डाच्या परीक्षा या दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या साधारतः नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा सुरु झाल्या. त्यामुळे निकाल उशीर लागणार की काय अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. मात्र आता शिक्षकांनी पेपर तपासण्यावरच बहिष्कार घातल्याने ही शक्यता खरी ठरणार का असा प्रश्न उपस्थित … Continue reading दहावी-बारावी परीक्षांच्या निकाल पुन्हा शिक्षकांच्या बहिष्कारामुळे लांबणीवर?