नैना – तीसरी मुंबई म्हणून ओळख मुंबईतील लोकांचा राहण्याचा दर्जा वाढविणार ….
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. 30 सप्टेंबर : धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल. यासंदर्भात सर्व मजुंरी आणि निविदांची कामे लवकरच मार्गी लागेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मुंबईतील जिओ कॅन्वेक्शन … Continue reading नैना – तीसरी मुंबई म्हणून ओळख मुंबईतील लोकांचा राहण्याचा दर्जा वाढविणार ….
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed