३ दिवस झाले तरी गुन्हा दाखल नाही! पोलिसांची डोळेझाक, महावितरणचा गलथान कारभार; तनिष्का कांबळेला न्याय कधी मिळणार? जनतेचा सवाल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. २१ ऑगस्ट: महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी ठरलेल्या तनिष्का कांबळे ( वय – १५ वर्षे ) हिला मृत होऊन ३ दिवस झाले तरीही अद्यापपर्यंत कुणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही. ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे.पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत? असा जनसामान्यांतून प्रश्न विचारला जात आहे. खाजगी शिकवणी वर्गाला शिकवणीसाठी जाणाऱ्या … Continue reading ३ दिवस झाले तरी गुन्हा दाखल नाही! पोलिसांची डोळेझाक, महावितरणचा गलथान कारभार; तनिष्का कांबळेला न्याय कधी मिळणार? जनतेचा सवाल…