स्वच्छ भारत मिशनच्या कामात नियोजनाचा फज्जा- अजय कंकाडावार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी प्रतिनिधी : स्वच्छ भारत मिशनसारखी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी योजना गावोगावी राबवली जाते, ती गाव स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुजलाम् सुफलाम् व्हावं यासाठी.…