Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी–प्राणहिता रस्तात खड्डे, की खड्ड्यात रस्ता, जीवांचा धोका, प्रशासन गप्प – किती जीव जावे लागतील?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: अहेरी शहरातून प्राणहिताकडे जाणारा अवघा दोन अडीच किलोमीटरचा रस्ता आज जिल्ह्याच्या अपयशाचे प्रतीक बनला आहे. उद्घाटनानंतर दोन वर्ष उलटल्या, तरी डांबरीकरण…

बँकिंग करिअरच्या संधींवर मार्गदर्शनात्मक कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुलचेरा : वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे दि, २४ सप्टेंबर रोजी “कॅरिअर इन बँकिंग” या विषयावर प्रेरणादायी…

‘विनोबा भावे पुरस्काराने ’लक्ष्मण रत्नम यांचा गौरव..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : ज्ञानार्जनाच्या प्रवासात शिक्षक केवळ अभ्यासक्रम शिकवणारे मार्गदर्शक नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे प्रेरणास्थान असतात, याचे जिवंत उदाहरण…

गडचिरोली पर्यटन परिवर्तन महोत्सवात विद्यार्थ्यांचा निसर्गाशी संवाद – गुरवळा नेचर सफारीत अनुभवले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोलीच्या निसर्गरम्य जंगलातून सकाळचे पहिले सोनेरी किरण हळूहळू पसरत होते आणि दवबिंदूंनी ओथंबलेली पानं दिवसाच्या पहाटेचा सुरेख सूर गात होती. जिल्हा…

गडचिरोलीत हत्ती हल्ल्यावर शासन गंभीर; सहपालकमंत्री जयस्वाल यांनी पिक नुकसानीची सखोल पाहणी केली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना होणाऱ्या नुकसानीवर आणि जीवितहानीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गंभीर…

इंग्रजकाळ तरी बरा होता;बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : राज्यातील शेतकरी संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून शासन मात्र जाणीवपूर्वक पाठ फिरवत आहे असा घणाघात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू…

सहा वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण, 62 लाखांचे इनामी नक्षली शरणागती पत्करून पुनर्वसनाच्या प्रवासाला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २४ सप्टेंबर: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात दशकानुदशके हिंसाचाराचे सावट पसरवणाऱ्या माओवादी चळवळीला आज आणखी एक निर्णायक झटका बसला. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस…

धरती आबा अभियानातून गडचिरोलीच्या गावागावात विकास आराखड्यांना नवा वेग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला गडचिरोली जिल्ह्यात…

गडचिरोली पर्यटन महोत्सवाला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रारंभ : “पर्यटन हेच आर्थिक विकासाचे भक्कम साधन”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : “पर्यटन हा फक्त निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव नाही, तर स्थानिकांना रोजगारनिर्मितीचे, तरुणांना उद्योजकतेचे आणि संपूर्ण जिल्ह्याला आर्थिक…