Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2020

नेमका काय आहे, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अन्वय नाईक यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स

रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील भडकले.पोलीस आजपर्यंत झोपले होते का ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क:- पनवेल पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णव गोस्वामीं यांना अटक केल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा खासदार नवनीत राणा यांच्या कडून निषेध.

अर्णव गोस्वामी यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती 4 नोव्हेंबर :- अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णव गोस्वामी

काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी ९ वा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ०४ नोव्हेंबर: काव्यप्रेमी शिक्षक मंच या साहित्य संस्थेच्या वतीने वर्षातून दोन राज्यस्तरीय काव्यमहोत्सव आयोजित करण्यात येतात. यंदाचा दुसरा

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी त्याचा घरुन घेतले ताब्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई ४ नोव्हेंबर :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता,

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे एक रक्कमी लाभ दिवाळीच्या आत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई, दि. 03 नोव्हेंबर: राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचान्यांना एल.

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 13135 कोरोनामुक्त, जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू ;182 नव्याने…

बाधितांची एकूण संख्या 16172 उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2795 चंद्रपूर, दि. 3 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 182 नवीन बाधितांची भर पडली आहे.

सेवाभावी वृत्तीने योगदान देणाऱ्या दिव्यांग शिक्षण संस्थांना न्याय द्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई, दि. ०३ नोव्हेंबर: राज्यात दिव्यांगांच्या शिक्षणसाठी विशेष निवासी, अनिवासी शाळा व कर्मशाळा कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग, गतीमंद मुलांच्या

टायगर ग्रुप प्रमुख मा. तानाजी जाधव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रुग्णसेवेसाठी अल्लापल्ली येथे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: तालुका प्रतिनिधी :- सचिन कांबळे गडचिरोली, दि. 03 नोव्हेंबर: जिल्ह्यातील दक्षिण भागातील आलापल्ली हे शहर पाच तालुक्याला जोडणारं प्रमुख शहर आहे. आलापल्ली

ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढीचा प्रस्ताव तातडीने तयार करावा- महसूल मंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई दि. 3: संगमनेर येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव