लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 12 एप्रिल :- गडचिरोली तालुक्यातील आंबेटोला गावातून १५ वर्षांपासून हद्दपार असलेल्या अवैध दारूने पुन्हा गावात प्रवेश करताच गावातील शांतता भंग झाली होती. या विरोधात मुक्तिपथ गाव संघटनेने शर्तीचे प्रयत्न करून लढा जिंकला. आता सलग २०१७ पासून हे गाव दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहेत.
Comments are closed.