बालविवाह थांबविण्यासाठी सजग राहा; हेल्प लाईन १०९८ वर संर्पक साधण्याचे प्रशासनाचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,दि.09 : अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहुर्त असल्याने या मुहुर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण असण्याची शक्यता…