बदलापूर प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सरकारला खडे बोल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई - महायुती सरकार एसआयटी सरकार आहे. कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा…