तीन वर्षे उलटली तरी सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण; नागरिकांचा प्रवास ‘मरणयात्रा’
आलापल्ली - सिरोंचा या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये दिले होते. तसेच रस्ते विकासाशी संबंधित विषय पाहणारे केंद्रीय मंत्री नितीन…