अखेर चक्रीवादळ, गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी, दि. ५ मे : तालुक्यात १ में रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान चक्रीवादळ, गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता!-->!-->!-->…