कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे : अतुल लोंढे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 27, ऑक्टोबर :- आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते असा आरोप केला आहे. राज्यात सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ५०-५० कोटी रुपये…