लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना १९ पासून आगार विभागामार्फत बसेस कमी केल्याने खाजगी वाहन चालकांची मुजोरी वाढली असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून घेऊन जात आहेत.…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी मुंबई 12 सप्टेंबर :- शाळेच्या बस ना अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी वसई पूर्वेला शाळेची एक बस कलंडल्यामुळे अपघात झाला होता.…