२० वर्षांत १३० वन्यजीवांचे बळी; चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्गावर वेगमर्यादेबाबत केंद्र सरकारला नागपूर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
चंद्रपूर :बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्गावरील वनक्षेत्रात गेल्या दोन दशकांत तब्बल १३० वन्यजीव रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. वाघ, बिबट,…