भाजप 400 पार गेला असता तर भारत हिंदू राष्ट्र बनले असते ! तेलंगणाचे आमदार टी. राजा यांचे विधान
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
वृतसंस्था दि 17 - लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पार जागा जिंकल्या असत्या तर हा देश हिंदू राष्ट्र बनला असता, असे विधान तेलंगणामधील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी…