प्रधानमंत्री किसान सन्मान निधी करिता शेतकऱ्यांना eKYC सादर करण्याचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर 19 ऑगस्ट :- अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र…